औरंगाबाद (प्रतिनिधी)
फातेमा अजीज चॅरिटेबल ट्रस्ट चिकलठाणाने कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गरजवंतांना अन्न धान्याचे कीट तथा जेवणाची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले.
सध्या देशात लॉकडाऊनची आहे. त्यामुळे गरीब, सर्वसामान्य जनता या बिकट परिस्थितीतून अनेक समस्यांना तोंड देत आहे. अशा परिस्थितीत 20 ते 25 युवकांनी फातेमा अजीज चॅरिबट ट्रस्टच्या माध्यमातून शहरातील विविध भागात अन्नधान्याचे कीट गरजवंतांपर्यंत पोहोचविले. तसेच संरक्षणासाठी रस्त्यावर उभे असलेल्या पोलीस कर्मचारी व अन्य नागरिकांना जेवणाची सोय केली. या टिममध्ये रहिम शेख, अरबाज खान, शोएब शेख, सय्यद उज़ैरुद्दीन, मुजाहिद शेख, रईस शेख, अल्ताफ मिर्झा बेग समवेत अन्य सामाजिक बांधिलकी असणाऱ्या बांधवांचा यात समावेश आहे.
फातेमा अजीज चॅरिटेबल ट्रस्ट चिकलठाणाने कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गरजवंतांना अन्न धान्याचे कीट तथा जेवणाची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले.
सध्या देशात लॉकडाऊनची आहे. त्यामुळे गरीब, सर्वसामान्य जनता या बिकट परिस्थितीतून अनेक समस्यांना तोंड देत आहे. अशा परिस्थितीत 20 ते 25 युवकांनी फातेमा अजीज चॅरिबट ट्रस्टच्या माध्यमातून शहरातील विविध भागात अन्नधान्याचे कीट गरजवंतांपर्यंत पोहोचविले. तसेच संरक्षणासाठी रस्त्यावर उभे असलेल्या पोलीस कर्मचारी व अन्य नागरिकांना जेवणाची सोय केली. या टिममध्ये रहिम शेख, अरबाज खान, शोएब शेख, सय्यद उज़ैरुद्दीन, मुजाहिद शेख, रईस शेख, अल्ताफ मिर्झा बेग समवेत अन्य सामाजिक बांधिलकी असणाऱ्या बांधवांचा यात समावेश आहे.
Post a Comment